नात मैत्रीच प्रेमात बदलत
नात मैत्रीच प्रेमात बदलत
होत अस,जेव्हा कुणी आयुष्य बनत.
नात मैत्रीच प्रेमात बदलत
होत अस,जेव्हा तीच स्वप्नातही येण होत.
नात मैत्रीच प्रेमात बदलत
होत अस,जेव्हा घोळक्यात लक्ष्य फक्त तिच्याकडे असत.
नात मैत्रीच प्रेमात बदलत
होत अस,जेव्हा मन तिच्या विचारात रमत.
नात मैत्रीच प्रेमात बदलत
होत अस,जेव्हा मैत्रीपेक्ष्या अधिक काहीतरी हव असत.
नात मैत्रीच प्रेमात बदलत
होत अस,जेव्हा रोजच्या गप्पांच रूप बदलत
नात मैत्रीच प्रेमात बदलत
होत अस,जेव्हा येताच ती समोर लाजायला होत
नात मैत्रीच प्रेमात बदलत
होत अस ,जेव्हा वाचताच ही कविता कुणीतरी आठवत...!
---- डॉ. कल्पेश पाटील.
होत अस ,जेव्हा वाचताच ही कविता कुणीतरी आठवत...!
---- डॉ. कल्पेश पाटील.
No comments:
Post a Comment