Sunday, 27 December 2009

वचन




लाटेच एकच उद्दिष्ट असत, 
कसही करून किनाऱ्याला गाठाव......!!!

किनाऱ्याला नसेल का वाटत,
कधी लाटेकडे धावाव.......?

कदाचित वाटत असुनही, त्याला ते शक्य नसाव 
आधार द्यायच वचन त्याच जमिनीशी पक्क असाव.....!!!

                              ----डॉ.कल्पेश पाटील.



No comments:

Post a Comment