लाटेच एकच उद्दिष्ट असत,
कसही करून किनाऱ्याला गाठाव......!!!
किनाऱ्याला नसेल का वाटत,
कधी लाटेकडे धावाव.......?
कदाचित वाटत असुनही, त्याला ते शक्य नसाव
आधार द्यायच वचन त्याच जमिनीशी पक्क असाव.....!!!
----डॉ.कल्पेश पाटील.
No comments:
Post a Comment